या घोटाळ्यातून मुक्तता करून घेण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांनी आयुक्तांची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर विभागीय आयुक्तांना पत्र लिहून निधी वापरण्याची मुभा द्यावी म्हणून शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. ...
शहर विकास आराखड्यात फेरबदल करण्याचा अधिकार सर्वसाधारण सभा आणि राज्य शासनाला असतानाही शहरातील काही भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली असून, इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. ...
महापालिकेत अडीच वर्षांसाठी भाजपच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद सव्वा वर्षातच बदलावे, त्या ठिकाणी पक्षातील एखाद्या नगरसेवकाला संधी देऊन उपकृत करावे, अशी मागणी भाजपमधील एका गटाने वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची चर्चा सुरू असून, त्या मागणीच्या अनुषंगाने उपमहा ...
महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. ...
शहरातील पाणीटंचाईबद्दल बुधवारी सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांप्रमाणेच प्रचंड ओरड आणि आक्रोश केला. या कृत्रिम पाणीटंचाईला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. हताश मनपा आयुक्त डॉ. निपुण वि ...