शहरात यापुढे महापालिकेतर्फे होणारी अनावश्यक कामे थांबवावी लागतील. तिजोरीत शिल्लक राहणाऱ्या पैशातून आवश्यक आणि जनतेच्या हिताचीच विकासकामे करावी लागतील, असे मत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले. ...
शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदार ...
परिस्थिती किती चमत्कारिक आहे, म्हणजे इकडे औरंगाबाद शहरातील जनता हंडे, बादल्या, तपेल्या घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसते आणि आपले महापौर नंदकुमार घोडेले म्हणतात की, ७० एम.एल.डी. पाणी कुठे जाते याचा शोध लावा ...
एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे. ...