शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, जागोजागी पडलेला कचरा, झाडेझुडपे यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. ...
इंदूर झाले चकाचक; औरंगाबाद का नाही : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असत ...
खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याची व्यापक मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. पोलीस आणि महापालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेत दुसऱ्या दिवशी तब्बल १९८१ लहान मोठे होर्डिंग काढण्यात आले. ...
शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम् ...