नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमम ...
रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
उद्योगांची वाट सुकर होण्यासाठी आणि औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेडचा (सेल) डेपो औरंगाबादेत उभारण्यात येईल, अशी घोषणा झाली; ...
अलिबाग - देशातील आणि राज्यातील राजकारण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधीही झाल्या, तरी स्वबळावर लढून २५ खासदार आणि १५० आमदार हे शिवसेनेचे निवडून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा वाटा मोठा असल ...
गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा ...