मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे. ...
द्रुतगती मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने हा पूल पाडणे अशक्य बनले होते. सध्या कोरोनामुळे ल़ॉकडाऊन असल्याने केवळ सरकारी आणि अत्यावश्यक मालवाहतूक करणारी वाहने जात आहेत. ...