काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
यावर्षी काही भागात सुरुवातीला पेरणी झाली तर काही भागात पहिल्या पावसात पेरणी आटोपली. पेरणीनंतर शेतात तण वाढू नये म्हणून शेतकऱ्यांनी पाऊस पडताच कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक औषध खरेदी करून फवारणी केली. मात्र, तणनाशक फवारणी करूनही शेतातील तण गेले नसल्यान ...
३ ते ५ रुपयांना तयार होणारे हे बाटलीबंद पाणी, खळखळ न करता आपण २० रुपयांना खरेदी केले जाते. दुसऱ्या बाजूला मात्र दुधाला एखाद दोन रुपये अधिकचे मोजावे लागले की, अनेकांच्या कपाळावर आठ्या चढतात आणि महागाई किती वाढली असे सहज उद्गार अनेकांच्या तोंडातून बाह ...