Heat Wave In Vidarbha : पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात संमिश्र हवामान पाहायला मिळाले. कुठे अवकाळीचा मारा, गारपीट झाली तर कुठे उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले. येत्या २४ तासांमध्ये हवामान कसे असेल याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (cyclonic winds ...
Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam ...
तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...