एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या औरंगाबाद- मुंबई विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास उड्डाण घेणारे विमान तासाभरापासून विमानतळावरच उभे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Nagpur News सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे. ...
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबू धाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. ...
काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या एका विमानात एका महिलेवर एका सहप्रवासी व्यक्तीने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. ...