एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. ...
विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे ...
Air India plane crash Update: ज्या ठिकाणी एअर इंडियाचे एआय१७१ विमान कोसळले, तिथे अजूनही शोध कार्य सुरू आहे. त्याचबरोबर विमानाचे वेगवेगळे झाले भाग हटवले जात असून, छतावर अडकलेल्या शेपटीमध्ये एक मृतदेह आढळला आहे. ...
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात एमबीबीएसचा विद्यार्थी आर्यन राजपूतचा मृत्यू झाला आहे. आर्यन हा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील जिगसौली गावचा रहिवासी होता. ...