एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
नाशिककरांसाठी मुंबई आता तशी जवळ आली आहे. वेळेची बचत व्हावी म्हणून मुंबईला विमानाने जाण्यासारखी रस्त्याची अवस्था दयनीय अगर पूर्वीसारखी वेळखाऊ राहिलेली नाही. त्यामुळे नाशिक-मुंबई विमानसेवेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. म्हणूनच आता नाशिक-दिल्ली व तेथून अ ...
एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-यांचा तपशील गोपनीय असल्याने देता येणार नाही हा एअर इंडियाचा दावा केंद्रीय माहिती आयुक्त अमिताव भट्टाचार्य यांनी अमान्य केला. याची एअर इंडियाकडे असलेली माहिती त्या कंपनीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या से ...
एअर इंडियाच्या एक वरिष्ठ वैमानिकानं स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत. ...