एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने नागपूरकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. ही कंपनी वेळेच्या बाबतीत नागपूरला नेहमीच दुय्यम दर्जा देत असल्याचे दिसून येत आहे. ...
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियासाठी आणखी आर्थिक साह्य करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले की, एअर इंडियाला अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार सुरू आहे. ...
माले : मालदीवमधील माली व्हेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धावपट्टीवरच विमान उतरवल्याने एअर इंडियाच्या 136 प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, विमानाचे टायर फुटण्यावरच निभावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वा ...