एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Tata Air India : एअर इंडियाच्या खाजगीकरणानंतर कंपनीचे व्यवस्थापन टाटा समूहाकडे गेले. त्यानंतर आता सेवा चांगली मिळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र, गेल्या २४ तासांत २ हायप्रोफाईल व्यक्तींनी सोशल मीडियावर कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...
एअर इंडियाला गंभीर शस्त्रक्रियेवाचून तरणोपाय नाही. जगात अग्रगण्य ठरायचे असेल तर या ७९ वर्षांच्या बाळाने खरेखुरे ‘टाटा’पण स्वतःत मुरवून घेतले पाहिजे. ...
Tuhin Kanta Pandey: तुहिन कांता पांडे यांची सेबीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी कनेक्शन आहे. ...