एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
मागील आर्थिक वर्षांत या कर्मचाऱ्यांनी ईएलटी धोरणाचे उल्लंघन केले. मात्र, यामुळे किती आर्थिक नुकसान झाले व नेमका कालावधी यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही. ...
परिणामी या सेवांमध्ये कपात करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली-दुबई मार्गावर केवळ एक विमान येण्या-जाण्यासाठी चालवले जाईल. ...
IndiGo Fuel Surcharge: एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीनं तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...
Iran War: युद्धामुळे आखातामधील आबू धाबी, दुबई या प्रमुख शहरांसह इतर ठिकाणी हजारो भारतीय नागरिक अडकून पडले होते. या नागरिकांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने पाठवलेल्या विशेष विमानातील महिला वैमानिक दीपिका अधाना हिने दाखवलेलं साह ...
Air India Fuel Surcharge : एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणं आता महाग होणार आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनीनं मोठा निर्णय घेतला आहे. ...