Aadesh bandekar :एकेकाळी प्रेमासाठी वाट्टेल ते! असं म्हणत या अभिनेत्याने चक्क ५० रुपयात लग्न केलं. विशेष म्हणजे या जोडीतील प्रेम आजही अबाधित असून ते एकमेकांची साथ देताना दिसतात. ...
'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना काढून टाकल्यामुळे सुरू झालेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. किरण माने यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते. ...