भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे. या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात. ...
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात आयता गावात बुधवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत गर्भवती महिलेसह चार वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. ...
Accident : नामपूर - मालेगाव रस्त्यावर मालवाहू ट्रक व दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील टिपे येथील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. ...