रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले ... ...
Tarkarli Boat Accident: उन्हाळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू असतानाच आज मालवणमधील तारकर्ली येथे मोठी दुर्घटना घडली. तारकर्ली येथे जय गजानन नावाची २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट एमटीडीसी रिसॉर्ट येथे किनाऱ्यावर आणत असताना ही दुर्घटना घड ...