पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली. सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल ...
दिल्ली सरकारचा केंद्र सरकारसोबत ताळमेळ नसल्यामुळे येथील जनतेचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्याता व्यवस्थीत ताळमेळ असणे आवश्यक आहे. याआधीच आयुष्यमान भारत योजनेवरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद आहेत. ...
मागील एक महिन्यापासून दोन तास वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर कार्यावाही करत केजरीवाल यांनी तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या. ...
लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले. ...