काश्मीरमध्ये कश्मीरी पंडितांसोबत जे झाले ते इथंही घाडू शकते, असा इशारा गोपाल कृष्ण यांनी दिला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. ...
भाजप आधी मत मागत असून नंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्पष्ट करणार आहे. अशा स्थितीत संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भाजपने करावा, असंही केजरीवाल यांनी नमूद केले. ...