शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

ठाण्यात आलेला निधी पडून; शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:09 AM

महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला.

- अजित मांडकेठाणे : महापालिकेला आतापर्यंत तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी चार महिन्यांपासून तो पडून आहे. राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर पालिकेने काही सुरू असलेले प्रकल्प स्मार्टसिटीच्या निधीतून करण्याचा निर्णय घेतला. २६ पैकी १२ प्रकल्पांचे कार्यादेश देण्यात आले. २१ प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे. मात्र प्राप्त ४५० कोटी पैकी पालिकेला केवळ ५८ कोटींचाच निधी खर्च करता आलेला आहे.तीन महिने उलटूनही निधीचा विनियोग झाला नसल्याची माहिती उघड झाल्यानंतर राज्य शासनाने पालिकेला निधीचा तातडीने वापर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत पालिकेने केवळ सात कोटी खर्च केला होता. परिसर विकासात १० तर शहर विकासात ६ प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ठाणे स्थानक विकास (२८९ कोटी), पूर्वेकडील सॅटीस उभारणी (२६७ कोटी), तीनहात नाका ग्रेड सेपरेटर (२३९ कोटी), क्लस्टर विकास (३९७४ कोटी), लेकफ्रंट (३ कोटी), वॉटरफ्रंट (२२४ कोटी) २४ तास पाणीपुरवठा योजना, एलईडी लाईट्स (२७ कोटी), सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा (४२ कोटी) आदी महत्त्वाचे प्रकल्प आहेत.शहर १०० टक्के वायफायने कनेक्ट केले आहे. मुख्य भागात ४५० कॅमेरे लागले आहेत. पारसिक चौपाटीचे काम सुरू झाले आहे. साकेत बाळकुम, कळवा ते शास्त्रीनगर, कोलशेत, नागला बंदर विकास, कावेसर वाघबीळ, पारसिक रेतीबंदर चौपाटी अशा २०६ कोटींच्या खाडीकिनारा संवर्धन आणि सुशोभिकरण प्रकल्पाची कामे सुरू झाली आहेत.तलावांकडे लक्षमासुंदा, हरियाली, कमल तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी ७.१० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.नाले बांधणे, मल:निसारण यंत्रणा यांना मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे