शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

रिक्षाचालकाचा प्रवाशावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:32 PM

रिक्षाचालकाने प्रवाशांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली.

अंबरनाथ - रिक्षाचालकाने प्रवाशांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीय. बुधवारी रात्री उशिरा अंबरनाथच्या पूर्वे रिक्षा स्टँड हुन दिवाकर, हरिराम पासवान आणि महेश हे तीन जण एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मध्ये बसले. यावेळी ६० रुपयाने भाडे  संतोष मिसाळ या रिक्षाचालकाने त्यांना सांगितले .एमआयडीसी परिसरात पोहोचल्यानंतर हरिराम याने रिक्षा चालक संतोष याला शंभर रुपयाची नोट दिली. मात्र संतोष याने ठरल्याप्रमाणे६० रुपये भाडे घ्यायचं सोडून १०० रुपये आपल्या खिशात ठेवून दिले .मात्र हरिराम यांनी संतोषकडे उरलेले ४० रुपये परत मागितल्यावर दोघांमध्ये हाणामारी झाली.यावेळी रिक्षा चालक दिपककुमार पाल,आणि चंद्रकांत हे दोघे संतोष च्या मदतीला आले आणि त्यांनी सर्वच तिन्ही प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली.यावेळी संतोष मिसाळ या रिक्षाचालकाने शेजारील दुकानातुन चाकू आणत हरिरामच्या छातीवर आणि पोटावर वार केले.या हल्ल्यात हरिराम गंभीर जखमी झाला असून त्याला कळव्याच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हरिराम हा आयसीयूमध्ये असून प्रकृती चिंताजनक आहे . दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक संतोष मिसाळ, दिपककुमार पाल आणि चंद्रकांत सोनवणे या तीन रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीये.त्यांना न्यायालयात हजर केले असता  २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.दरम्यान रिक्षा चालकांच्या  मुजोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता तर प्रवाशांवर हल्ला करण्याइतपत त्याची मजल गेल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होतंय.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेnewsबातम्या