प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली आहे. प्रदेशाध्यक्षाचे काम युती धर्म पाळायचे असते, परंतु चव्हाणांनी त्यांच्या बॅनरवरून, भूमिपूजन कार्यक्रमातून स्पष्ट दाखवून दिले, कुठेही युती धर्म पाळला जात नाही असा आरोप शिंदेसेनेचे उपजिल्हाप्र ...
उल्हासनगर महापालिकेची स्वतःचा पाणी स्रोत निर्माण करण्यासाठी २२० कोटीची योजना नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेकडे काही वर्षापासून मंजुरी विना पडून आहे. ...
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पती पत्नीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान पत्नी विद्या हिचा मृत्यू झाला, तर संतोषची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. ...