शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:48 IST

पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

मीरारोड -  चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने मीरा भाईंदर मध्ये शेतकऱ्यांनी भातपीका साठी शेतीकामे सुरु केली आहेत. नांगरणी , पेरणी आदी कामे बळीराजाने हाती घेतली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये सिमेंट- काँक्रीट चे जंगल प्रचंड वेगाने वाढले आहे . शहरीकरणा मुळे शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने शेत जमिनींची वारेमाप विक्री केली गेली आहे . त्यामुळे  पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

वारेमाप झालेली बांधकामे , बेकायदा चालणारा डेब्रिस, दगड , मातीचा अवास्तव भरावा या मुळे पाण्याचा निचरा  होणे बंद झाल्याने मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चेणे भागातच थोडीफार शेती शिल्लक राहली आहे . शेतीकामा साठी मजूर मिळत नाहीत आणि पुरेसे उत्पन्न देखील निघत नाही . जमिनीचे कौटुंबिक वाद तर वेगळेच. परंतु या सर्व जंजाळात आजही काहींनी आपली शेती जिद्दीने टिकवून ठेवली आहे . चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी , पेरणी आदी कामे सुरु केली आहेत . यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने वेळीच शेतीची कामे पूर्ण होऊन चांगले पीक हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत आहे

टॅग्स :FarmerशेतकरीMira Bhayanderमीरा-भाईंदर