शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:48 IST

पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

मीरारोड -  चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने मीरा भाईंदर मध्ये शेतकऱ्यांनी भातपीका साठी शेतीकामे सुरु केली आहेत. नांगरणी , पेरणी आदी कामे बळीराजाने हाती घेतली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये सिमेंट- काँक्रीट चे जंगल प्रचंड वेगाने वाढले आहे . शहरीकरणा मुळे शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने शेत जमिनींची वारेमाप विक्री केली गेली आहे . त्यामुळे  पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

वारेमाप झालेली बांधकामे , बेकायदा चालणारा डेब्रिस, दगड , मातीचा अवास्तव भरावा या मुळे पाण्याचा निचरा  होणे बंद झाल्याने मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चेणे भागातच थोडीफार शेती शिल्लक राहली आहे . शेतीकामा साठी मजूर मिळत नाहीत आणि पुरेसे उत्पन्न देखील निघत नाही . जमिनीचे कौटुंबिक वाद तर वेगळेच. परंतु या सर्व जंजाळात आजही काहींनी आपली शेती जिद्दीने टिकवून ठेवली आहे . चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी , पेरणी आदी कामे सुरु केली आहेत . यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने वेळीच शेतीची कामे पूर्ण होऊन चांगले पीक हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत आहे

टॅग्स :FarmerशेतकरीMira Bhayanderमीरा-भाईंदर