शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:48 IST

पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

मीरारोड -  चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने मीरा भाईंदर मध्ये शेतकऱ्यांनी भातपीका साठी शेतीकामे सुरु केली आहेत. नांगरणी , पेरणी आदी कामे बळीराजाने हाती घेतली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये सिमेंट- काँक्रीट चे जंगल प्रचंड वेगाने वाढले आहे . शहरीकरणा मुळे शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने शेत जमिनींची वारेमाप विक्री केली गेली आहे . त्यामुळे  पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

वारेमाप झालेली बांधकामे , बेकायदा चालणारा डेब्रिस, दगड , मातीचा अवास्तव भरावा या मुळे पाण्याचा निचरा  होणे बंद झाल्याने मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चेणे भागातच थोडीफार शेती शिल्लक राहली आहे . शेतीकामा साठी मजूर मिळत नाहीत आणि पुरेसे उत्पन्न देखील निघत नाही . जमिनीचे कौटुंबिक वाद तर वेगळेच. परंतु या सर्व जंजाळात आजही काहींनी आपली शेती जिद्दीने टिकवून ठेवली आहे . चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी , पेरणी आदी कामे सुरु केली आहेत . यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने वेळीच शेतीची कामे पूर्ण होऊन चांगले पीक हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत आहे

टॅग्स :FarmerशेतकरीMira Bhayanderमीरा-भाईंदर