शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:35 IST

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते.

ठाणे  : लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सोमवारी ठाणो परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. राजकीय दबावामुळे बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या नसल्याचे परिवहनच्या सुत्रंकडून सांगण्यात आले. परंतु कोरोनामुळे आधीच टिएमटीला उतरती कळा लागली आहे. त्यात एक दिवसाच्या बंदमुळे परिवहनला सुमारे १८ लाखांचा तोटा सहन करावा लागला असल्याची बाब समोर आली आहे.

लखीमपुरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यानुसार एसटीची सेवा सुरळीतपणो सुरु असल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सॅटीसवर सकाळच्या सत्रत प्रवाशांचे तसेच कामाला जाणा:या चाकरमान्यांचे हाल झाल्याचे दिसून आले. आधीच परिवहन कोरोनामुळे तोटय़ात गेलेली आहे. १०० हून अधिक बसेस आजही किरकोळ दुरुस्तीसाठी आगारात धुळ खात पडून आहेत, त्यातही उत्पन्नावर देखील परिणाम झालेला आहे. असे असतांना सोमवारच्या बंदमुळे देखील परिवहनला तब्बल १८ लाखांच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते. परंतु त्यांनी देखील काम करण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्यामुळे रोज रस्त्यावर उतरणाऱ्या २५० पैकी एकही बस रस्त्यावर उतरु शकली नाही.

कर्मचाऱ्यांचा पगार कापणारबंदमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन परिवहन मार्फत कर्मचा:यांना करण्यात आले होते. परंतु तरी देखील या बंदमध्ये कर्मचारी सहभागी झाल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन किंवा एक दिवसाची रजा दाखविली जाणार असल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार