शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ६०७ रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 8:45 PM

उल्हासनगरला २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ८८२ बाधीत असून मृत्यू संख्या ३७२ आहे

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ६०७ रुग्ण मंगळवारी आढळून आले असून तीन जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ६६ हजार ९२ झाली असून सहा हजार २०८ मृतांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात १७८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ६२ हजार ६५३ रुग्ण नोंदले असून दोन मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३८९ झाली. कल्याण - डोंबिवलीत १५८ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता ६३ हजार ४८० बाधीत असून एक हजार २०४ मृतांची नोंद आहे.

 उल्हासनगरला २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ८८२ बाधीत असून मृत्यू संख्या ३७२ आहे. भिवंडीला दहा रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ८०४ बाधितांची तर, ३५५ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २७ हजार १८७ बाधितांसह ८०४ मृतांची संख्या आहे. 

अंबरनाथ शहरात १८ रुग्ण सापडले आहे. तर, एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ८४८ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ आहे. बदलापूरला २५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ९७८ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ५९५ बाधीत झाले असून मृत्यू ५९३ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या