शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ३५ जोडपी विवाहबद्ध, दिवसभर जोडप्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:45 AM

अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली.

ठाणे : अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली. डोक्याला बाशिंग बांधूनच ती आली होती. त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही नटूनथटून आले होते. अक्षयतृतीयेला शुभमुहूर्त मानून १० जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी नविन वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशीचा मुहूर्त साधून अनेक विवाह इच्छुक जोडपी विवाह बंधनात अडकतात. अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्याची जोडप्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. एखादी अनोखी तारीख असो वा व्हॅलेण्टाईन डे, गुढीपाडवा, १ जानेवारी अशा दिवसांचे विवाहोच्छुक जोडपी विवाहबंधनात अडकण्यासाठी मुहूर्त साधत असतात. मंगळवारी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून विवाहनोंदणी कार्यालयात ३५ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. गेल्यावर्षी २५ जोडपी विवाहबद्ध झाली होती. या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार, जवळचे नातेवाईक उपस्थित होते. विवाह सोहळा पार पडल्यावर या जोडप्यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.या दिवशी विवाहबंधनात अडकण्यासाठी या जोडप्यांनी एक महिना आधीच आॅनलाईन पद्धतीने नोटीस दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयात येऊन नोंदणी पद्धतीने विवाह केला. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यालयात रांग होती, जोडप्यांच्या चेहºयावर उत्साह दिसून येत होता, अशी माहिती कनिष्ठ लिपीक पी. व्ही. काळबगार यांनी लोकमतला दिली. याच दिवशी लग्न करायचे असे आम्ही ठरविले होते, असे विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी सांगितले.अक्षय तृतीयेच्या दिवशी गर्दी असते म्हणून आदल्या दिवशीच ३८ जोडपी विवाहबद्ध झाली. यात दिव्यांग जोडप्याचाही समावेश होता, असे विवाहनोंदणी कार्यालयाच्या पी.व्ही. काळबगार म्हणाल्या. बुधवारीही अशीच गर्दी राहू शकते. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाmarriageलग्न