देशात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. अनेकांना एक एसएमएस. एखादी लिंक पाठवून त्यांचे अकाऊंट खाली केले जात आहे. शिवाय़ फेसबूक, ट्विटर हॅक करून बदनामी ती वेगळीच. असे प्रकार रोखता येत नाहीत. मात्र, त्याची काळजी नक्की घेतली जाऊ शकते. ...
आज अनेक सरकारी कामांसाठी, योजनांसाठी आधार कार्ड गरजेचे झाले आहे. लहान मुलांचा जन्म दाखला घेतात, परंतू आता आधार कार्डाचीही मागणी केली जाते. मग अशावेळी पालकांची धावपळ उडते. ...
रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहेत. गुगलकडून रेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा म्हणजेच गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे. ...