शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मोबाइल डेटा वापरण्यात भारताचा पहिला नंबर, नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 2:22 PM

भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही.

ठळक मुद्देभारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. आज भारत मोबाइल डेटा वापरण्यात दुनियेत टॉप क्रमांकावर गेलं आहे.

नवी दिल्ली- भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. मुलं, तरूण, वयोवृद्ध सगळेच जण आजकाल स्मार्टफोनचा वापर करताना दिसत आहेत. याच कारणामुळे आज भारत मोबाइल डेटा वापरण्यात दुनियेत टॉप क्रमांकावर गेलं आहे. नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनसारखे देश याबाबतील भारताच्या जवळपासही नाहीत. 

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. 'अद्भुत! 150 करोड जीबी डेटाचा दरमहिन्याला वापर करण्याच्याबरोबर भारत डेटा वापरण्याच्याबाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा मोबाइल डेटाचा वापर चीन आणि अमेरिकेच्या संयुक्तपणे वापरपेक्षाही जास्त आहे, असं ट्विट अमिताभ कांत यांनी केलं. 

दरम्यान, ही माहिती व आकडेवारीचा कुठलाही स्त्रोत अमिताभ कांत यांनी सांगितला नाही. त्यांचं हे ट्विट अनेकांना लाइक केलं असून अनेक रिट्विटही मिळाले आहेत.देशात रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम क्रांती झाल्याचं बोललं जातं. जिओनंतर विविधा टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाप्लॅन्स बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. याचाच सरळ परिणाम वापरकर्त्यांवर झाला.  

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट