शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् नवरीच्या सोने चोरी करून नेल्या

By प्रताप राठोड | Updated: March 24, 2023 20:08 IST

जवळपास १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे नवरदेव पारण्यासाठी गेल्यानंतर लग्न मंडपातच एका पिशवीत ठेवले होते.

सोलापूर : वऱ्हाडी म्हणून लग्नामध्ये आलेल्या तीन अनोळखी महिलांनी नवरीसाठी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारत तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. हा प्रकार करमाळ्यातील (जि. सोलापूर) नालबंद मंगल कार्यालयात घडला.

करमाळा येथील गणेश गवळी यांचे साडू रामचंद्र हारमोडे (रा. कळंब, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांचा मुलगा विशाल हारमुडे यांचा विवाह करमाळा येथील राजेंद्र घोरपडे यांच्या मुली सोबत नालबंद मंगल कार्यालय येथे असल्याने हारमोडे यांनी नववधूस लग्नात घालण्यासाठी दागिने आणले होते. जवळपास १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे नवरदेव पारण्यासाठी गेल्यानंतर लग्न मंडपातच एका पिशवीत ठेवले होते. काही काळानंतर सोने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध करण्यात आली. यावेळी संशयित अनोळखी महिला त्या परिसरात फिरत असल्याचेही बऱ्याच जणांच्या लक्षात आले होते. शिवाय मंगल कार्यालय पासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही मध्येही ती महिला घाई गडबडीत तेथून निघून जात असताना दिसत आहे. त्या महिलेचा शोध पोलिस घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नSolapurसोलापूर