शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन

By काशिनाथ वाघमारे | Published: February 16, 2024 10:03 PM

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

सोलापूर : गेली चार महिने सलग कालव्यातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणातील पाणी कमी झाले आहे. कालव्याचे पाणी त्वरीत बंद करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी उजनी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. पाणी बंद करण्याचे आश्वासन सायंकाळी ७ वाजता मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. कालवा सल्लागार समितीच्या बेजबाबदारीमुळे मोठया दुष्काळसदृश्य परिस्थितीला सोलापूर जिल्ह्याला सामोरे जावे लागत आहे असाही आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेने  केला आहे. कालव्याचे पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणात जलसंमाधी आंदोलन केले. यावेळी उजनी धरण व्यवस्थापनाने सायंकाळी ७ वाजता पाणी बंद करण्याचे लेखी पत्र दिले. 

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पिसाळ, उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, संतोष पाटील, संतोष नाईक नवरे, निलेश मेटे, नाना मेटे, महेश स्वामी, बाबासाहेब पानबुडे, राजेंद्र बनसोडे, दिनेश मेटे, कालिदास शिरतोडे, समाधान गवळी, संदीप नगरे, सतीश नगरे, कालिदास शिरतोडे, गणेश जाधव, स्वप्निल कुलते, अजय कांबळे, पिंटू माने, मोहन कळसाईत, हनुमंत लोहार, मच्छिंद्र सलगर उपस्थीत होते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाWaterपाणीSolapurसोलापूर