शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाचा वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. ...

यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते भानुदास शिंदे, ॲड. जितूभाई आडेलकर, लालासोा पाटील, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा नीता खोत, दीपक पगार, प्रा. एन डी चौगुले, आदिनाथ कपाळे उपस्थित होते.

रात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वन्यजीव प्राणी, सर्पदंश, विजेचा शॉक होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा केला तर शेतकऱ्यांचे प्राण वाचतील .तसेच इतर राज्यांप्रमाणे शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही प्रा. सुहास पाटील यांनी निवेदनात केली.

फोटो ओळी

०३टेंभुर्णी०१

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील. शेजारी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत.