पुढील तीन ते चार तास रेल्वे सेवा सुरू होण्यासंदर्भात अधिकृत काहीही सांगता येणार नाही असा निरोप रेल्वे विभागाकडून मिळत आहे. मुंबई, हैद्राबादहुन येणाऱ्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या विविध स्थानकावर थांबविण्यात आले आहेत. ...
सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मीमार्फत फूड पॅकेट व पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. एनडीआरएफची अतिरिक्त टीम येथे कार्यरत असून बचाव मोहिमेत सातत्य ठेवले आहे. ...
Tanaji Sawant Flood news: सोलापूर जिल्ह्यातही मोठी अतिवृष्टी झाली आहेत. यामध्ये सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. ...
लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील. महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी येणार असल्याचेही सांगण्यात आले. ...