पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशा शब्दात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी ...
सोलापूर : कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी नेहमीच आघाडीवर असलेल्या ‘लोकमत’ने यंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पंढरपूर येथे लोकमत अॅग्रोत्सवाचे आयोजन ... ...