शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

coronavirus; ३१ मार्च नव्हे...आता १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार रेल्वेची प्रवासी वाहतूक

By appasaheb.patil | Published: March 26, 2020 12:13 PM

रेल्वे बोर्डाची घोषणा; जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार

ठळक मुद्दे- भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय- मालवाहतुक गाड्या सुरूच ठेवण्याचाही घेतला निर्णय- तिकीट आरक्षण केंद्रेही बंदच राहणार

सोलापूर : करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेने ही १४ एप्रिलपर्यत देशभरात धावणा-या  सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय  घेतला आहे. देशात सर्वत्र धावणा-या मेल, एक्सप्रेस, प्रीमियम, पॅसेजर गाड्या १४ एप्रिल पर्यत रद्द करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी रेल्वे बोर्डाने केली. 

यापूर्वी  भारतीय रेल्वेने २२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२०  पर्यत सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. सर्व रेल्वे गाड्यां १४ एप्रिल २०२० च्या रात्री १२  वाजे पर्यतच्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्व स्थानकावरील आरक्षित काउंटर्स (पीआरएस) अनारक्षित तिकीट  काउंटर्स १४ एप्रिल-2020  पर्यंत बंद राहतील. रेल्वे स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रे सध्या बंदच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ करू नये. आॅनलाइन पध्दतीने तिकीटे काढलेल्यांचा परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून काढली असतील, त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस