शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग सेवा फाउंडेशन करणार स्वच्छ अन् सुंदर अक्कलकोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ...

अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर मार्ग परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले.

फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ना गंदगी करेंगे, ना करने देंग चा मंत्र दिला. जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ अक्कलकोट अभियानाचे रुपांतर एका शहर चळवळीत झाले.

या मोहिमेत फाउंडेशन चे प्रमुख प्रसिद्ध सुनील बिराजदार, राचप्पा वागदरे, माजी मुख्याध्यापक भजे, तात्यासाहेब समाणे, विद्याधर गुरव, शशिकांत लिम्बीतोटे, प्रमोद लोकापुरे, दत्ता कटारे, रामेश्वर पाटील, अभिजीत लोके, विजयकुमार हंद्राळमठ, दत्ता काटकर, व्यंकटेश होळकर, सूरज आळंद, जयलिंग यादव, मल्लिनाथ बिराजदार, शंकर अलोणे, सुरेश हिरापुरे, चिंदानद बाबा, विनय धरणे, नितीन दोडाळे, संतोष शिर्के, सिध्दाराम मोघे, आनंद कालिबत्ते, रेवनसिध्द सावळे, विरुपाक्ष कुंभार हे सहभागी झाले होते.

सुटीच्या दिवशी राबविणार स्वच्छता मोहीम

या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सुट्टी दिवशी वेगवेगळ्या भागात शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. मुख्यतः ग्रामदैवत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या २५ हून अधिक सभासद असून यात वाढ होत आहे. समाजउपयोगी कार्यामुळे नागरिकांचा याला प्रतिसाद मिळत आहे.

फोटो

०७अक्कलकोट-स्वच्छता

ओळी

भक्तांसह शहरवासीयांच्या निरोगी आरोग्यसाठी स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या निसर्ग सेवा फौंडेशनचा शुभारंभ स्वच्छतेच्या मोहिमेनेच केला.