शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
3
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
4
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
5
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
7
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
8
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
9
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
10
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

पाण्यासाठी अधिकाºयांना कोंडले, उजनी धरण परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:01 AM

भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली. दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.कवे, रोपळे, ...

ठळक मुद्दे- पोलीसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे- अधिकाºयांनी दिले दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन- अधिकाºयांनी पाणी सोडण्याचे आश्वासन पाळले नाही

भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून चर्चा घडवून आणली. दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कवे, रोपळे, उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी या गावांना पाणी सोडण्याबाबत अभियंता जगताप यांनी लेखी आश्वासन दिले होते, पण पाणी न सोडल्याने कोंडण्याचा पवित्रा घेण्यात आला. यात उपकार्यकारी अधिकारी एस. के. गोरे व कर्मचारी अडकले होते.यावेळी रमेश शिंदे, विजय मोरे, दीपक बोसकर, विलास भांगे, सरपंच सुशील पाटील, किशोर पाटील, अभिजित डोईफोडे, वरुण पाटील, नानासाहेब शिंदे, दादा डोईफोडे, दादा गायकवाड, रामा पाटील, भैय्या डोईफोडे, आनंता शिंदे, सतीश पवार, विठ्ठल पाटील, समाधान पाटील, रणजित पाटील, हनुमंत लोंढे, अतुल माळी, समाधान सलगर, पडसाळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलन तीन तास चालले. यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी दाखल झाले. खोबरे यांनी विभागीय अभियंता आलाट यांच्याशी  चर्चा करून दोन दिवसात पाणी सोडतो, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अधिकाºयांना मुक्त करण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीFarmerशेतकरीPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस