शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Air India: प्रवाशांच्या सामानाची कर्मचाऱ्यांकडून अशी वाहतूक, नेटकरी संतापले, टाटांना विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 18:22 IST

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एअर इंडियाचे कर्मचारी प्रवाशांच्या सामानाचे नुकसान होईल अशा स्थितीत वाहतूक करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवाशांचे किमती सामान विमानाच्या लगेज कार्टमध्ये ठेवले जात आहे. पण, ज्याप्रकारे या सामानाची वाहतूक सुरू आहे हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ जाधवने यावरून नाराजी व्यक्त केली होती. 

एअर इंडियाचे कर्मचारी घाईघाईत सामानाची वाहतूक करत असून, नुकसान होऊ नये याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक कर्मचारी गिटारसारख्या नाजूक वस्तू फेकत आहेत. 

इंस्टाग्रामवर ईश्वर द्विवेदी नावाच्या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने एअर इंडिया एअरलाइन आणि त्याचे मालक रतन टाटा यांना देखील टॅग केले आहे. अनेक युजर्संनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "नाजूक वस्तूंची काळजी घेण्याची ही पद्धत आहे का?, कर्मचाऱ्यांना एवढी कसली घाई असते?, अशा पद्धतीने गायन साहित्याची काळजी घ्यायला पाहिजे, अशा मिश्किल प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो मुंबईहून गोव्याला जात होता. लँडिंग झाल्यानंतर त्याने त्याच्या बॅगेचा व्हिडीओ शेअर केला होता, जी तुटलेल्या अवस्थेत दिसत होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे बॅगेची वाहतूक केली त्यावरून सिद्धार्थने संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाRatan Tataरतन टाटाSocial Mediaसोशल मीडिया