शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आधी शेतकरी, मग सरकार; आशिष शेलारांनी राज्‍यातील पेचप्रसंगावर बोलणे टाळले        

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 9:33 PM

अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले.

सावंतवाडी : पहिला शेतकरी नंतर सरकार असे  सांगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेबाबत बोलण्याचे टाळले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का या प्रश्नावर ही ही यांनी नो कॉमेंट्स म्हणत मौन बाळगले. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार हे शनिवारी कोलगाव येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता सध्याच्या राजकीय घडामोडींवर मंत्री शेलार यांनी बोलण्याचे टाळले.  मंत्री शेलार यांना राज्यात सध्या सरकार स्थापन यावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत विचारला असता पहिला शेतकरी नंतर सरकार, असे त्रोटक उत्तर दिले. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का यावरही मंत्री शेलार यांनी नो कमेंट्स म्हणत मौन बाळगले. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र