By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Ashish Shelar Bjp Sawantwadi Sindhudurg- कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार ... Read More
1 week ago