पाचपैकी एका व्यक्तीला डोकेदुखी आणि व्हर्टिगोचा त्रास जाणवतो व या गोष्टीमुळे त्यांची मोठी गैरसोय होताना दिसते. या दुखण्यांमुळे जगण्याचा स्तर खालावतो ...
आपल्याकडे प्रत्येक ऋतूंचे वैशिष्ट्य असते. जूनमध्ये पावसाच्या तालावर निसर्ग फेर धरत असताना लिची, चेरी, सीताफळ, संत्री-मोसंबी अशी विविध रंगांची फळे यायला लागतात. त्यांची सरबते बहार आणतात. ...