शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:40 AM

औंध : दुष्काळी भागाची वरदायिनी असणाऱ्या उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आले असून, शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरून द्या, ...

औंध : दुष्काळी भागाची वरदायिनी असणाऱ्या उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आले असून, शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरून द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी रणजितसिंह देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली करून लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. बुधवार, दि. २० रोजी पाणी सोडण्यात आले असून, खटाव तालुक्यात पाणी पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिकांना पाणी देणे चालू असल्याने पाणीपातळी आता खालावली असून, तालुक्यातील रब्बी हंगामासाठी पाणी येणे गरजेचे होते. त्यासाठी शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. आता पाणी आल्याने पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी फॉर्म भरून द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

फोटो : रणजितसिंह देशमुख.