शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आरळेत २५ एकरवरील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:38 AM

शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे ...

शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आग कशी लागली की लावली गेली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

याबाबत आरळे येथील मळवी या शिवारात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत १९ शेतकऱ्यांचा आठ हेक्‍टरवरील ऊस जळून खाक झाला. यात जवळ जवळ २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनसह इतर शेतीचे साहित्यसुद्धा जळाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केला; परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणात वर लागली होती की ती विझविणे शक्य झाले नाही. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा गावकामगार तलाठी गणेश भगत यांनी केला असून, संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली आहे.

०४शिवथर

आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.