शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

शंकर सारडा उत्कृष्ट समीक्षक होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST

सातारा : ‘शंकर सारडा हे उत्कृष्ट लेखक व समीक्षक होते. त्यांच्यामुळेच साताऱ्यात १९९३ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ...

सातारा : ‘शंकर सारडा हे उत्कृष्ट लेखक व समीक्षक होते. त्यांच्यामुळेच साताऱ्यात १९९३ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ शकले. हेच साहित्य संमेलन मैलाचा दगड ठरले’, असे उद्गार सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे शिरीष चिटणीस यांनी काढले.

ज्येष्ठ लेखक, समीक्षक व व्याख्याते व सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष शंकर सारडा यांना दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या शोकसभेत ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. राजेंद्र माने, प्रा. यशवंत पाटणे, विनोद झवर, आदी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र माने म्हणाले, शंकर सारडा हे मितभाषी होते. त्यांनी आपल्या पुस्तकावर लिहावे, असे प्रत्येक लेखकाला वाटायचे. लेखकांची पिढी घडविण्याचे काम त्यांनी केले. यावेळी प्रकाश गवळी, विनोद झवर, प्रदीप कांबळे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी मनोगत व्यक्त केले.