शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत : देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी ...

सातारा : दिल्ली येथे १०० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजीनामे द्यावेत, अशी मागणी लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक ॲड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.

६ मार्च रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शासकीय कोविड १९ चे सर्व नियम पाळून मोदी, शहा, अंबानी, अदाणी यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपल्या रागाला वाट करून दिली. एमएसपीचा कायदा त्वरित पारित करा. शेतकरी आणि ग्राहकांचे शोषण करणारे तीनही काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरीविरोधी सरकारची साथ सोडून देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी वर्षा देशपांडे यांनी संघटनेच्यावतीने केली.

यावेळी सुषमा घोरपडे, शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, मालन कांबळे, दत्ताजीराव जाधव, संजीव बोंडे आणि शेतकरी महिला उपस्थित होत्या.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी ॲड. वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन केले. (छाया : जावेद खान)

०६जावेद खान