आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहे. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ते पाणी म ...
सातारा : जिल्'ाने हागणदारीमुक्त आणि स्वच्छतेत नावलौकिक मिळविला असताना आता स्वच्छतेचा महाजागर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवचनकार पुढे आले आहेत. ... ...
पुस्तकांचे गाव भिलार २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. १८) प्रारंभ होत आहे. या संमेलनाची सर्व तयारी झाली असून, मुलांसह बाल साहित्यिक, विचारवंत, ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले. ...
मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी ...
‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना ...
वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा ...