लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाच्या एकालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे या प्रस्थापितांच्या विरोधात माढ्यासह राज्यातील १० मतदार संघांत समाजातील उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती रासपचे सोला ...
खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
‘नाती जोडावीही लागत नाहीत अन् तोडावीही लागत नाहीत. ती आपोआप जोडली जातात अन् आपोआप तुटलीही जातात,’ असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती सध्या साताऱ्याच्या राजकारणात येत आहे. काल परवापर्यंत साताºयाच्या दोन राजांतील टोकाचा संघर्ष आता ...
सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, ... ...
जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज-जत-विजयपूर (१२२ कि.मी.) आणि पंढरपूर-उमदी- ...
जमीन वाटपाचे आदेश तहसीलदार कोरेगाव यांच्याकडून करून देण्यासाठी अंबवडे (सं.) कोरेगाव गावचे तलाठी राजू गजानन इंगळे (वय ३०, रा. सज्जनपुरा कोेरेगाव, मूळ रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) याला ३५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये सिद्ध झाल्यान ...
सातारा आणि जावळी तालुक्यात पुन्हा एकदा भावनेच्या मुद्द्यावर मनोमिलनाचे संगीत वाजू लागले आहे. दोन्ही राजेंनी जाहीरपणे इथून पुढच्या काळात बंध मजबूत ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. राजेंनी केलेल्या आवाहनाला मावळ्यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रति ...
साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. ...
उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहीरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यामुळे अजुन उर्वरीत असलेले उन्हाळ्याचे दोन महिने कसे ...