विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदव ...
पाचवड : आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टोल देण्यासाठी लागणाऱ्या ... ...
या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. ...
जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. ही योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्या वाहत्या होणार आहेत. - अमोल निकम, कार्यकारी अभियंता, जिहे-कटापूर योजना ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण प्रचंड होते. दिवसाला चार मुलींची छेडछाड होत होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली. मुली, तरुणींना तसेच महिलांची सुरक्षितता व त्यांना त ...
कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे. ...