शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

फलटणमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 6:50 PM

बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आणत आहेत, अशा अपप्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी.

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांना निवेदन : अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी

फलटण : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी फलटणमध्ये प्रबोधन मंच आणि राष्ट्रप्रेमी देशभक्त विविध संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकाºयांना निवेदन दिले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात भाजपचे पदाधिकारी अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भारत माता की जय..’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सामोरे गेले. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्थान, बांगलादेश येथील धार्मिक अत्याचारास कंटाळून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्याक असणाºयांसाठी आहे. बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आणत आहेत, अशा अपप्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी.

मोर्चात नगरसेवक अनुप शहा, सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे, वि. रा. त्रिपुटे, रवींद्र फडतरे, राजेश हेंद्रे, उषा राऊत, माऊली सावंत, पोपट बर्गे, दामूअण्णा रणशिंग सहभागी झाले होते. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर