शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६२६ अर्ज दाखल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

धुमशान सुरू : कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक ३३९ अर्ज

सातारा : जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू झाली आहे. मंगळवारअखेर सुमारे ६२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कऱ्हाड तालुक्यातून सर्वाधिक ३३९ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तहसीलदार कार्यालयाबाहेर उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सातारा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी ९, कोरेगावमध्ये ४९ ग्रामपंचायतींसाठी ४६, माणमध्ये ५७ ग्रामपंचायतींसाठी ४३, वाईमध्ये ७० ग्रामपंचायतींसाठी १४, जावळी ५६ ग्रामपंचायतींसाठी ५०, महाबळेश्वर २४ ग्रामपंचायतींसाठी ११, कऱ्हाड ९८ ग्रामपंचायतींसाठी ३३९, पाटण ९५ ग्रामपंचायतींसाठी ५७, खंडाळा ५५ ग्रामपंचायतींसाठी ३, फलटण ७८ जागांसाठी ४२, खटाव ८८ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. गावांच्या पारांवर सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावगप्पा चालल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. २० जुलै ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)