ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत बनले असताना, शासकीय कर्मचाऱ्यांकडून जादाच्या कमाईसाठी सर्वसामान्यांची अडवणूक सुरूच आहे. लाचेची मागणी ... ...
फोटो-इस्लामपुरातील शामशिव सेल्स या ऑटोमोबाइल दुकानातील साहित्य चोरट्यांनी असे विस्कटून टाकले होते. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील कोल्हापूर ... ...
सांगली : धरणामध्ये असलेला पाणीसाठा व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पाणी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग ... ...
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांचे लॉकडाऊन आणि आता प्रलंयकारी महापूर यामुळे पूरपट्ट्यातील रहिवासी निराशेने ग्रासले जात असल्याचे निरिक्षण मानसोपचार ... ...