लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याच्या व त्यामुळे मतदान थांबल्याच्या घटना घडल्या. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच या तक्रारी येण्यास सुरूवात झाल्या. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलीच धावपळ करावी ...
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६५.३८ टक्के, तर सांगली विधानसभा मतदारसंघात ६३.०२ टक्के मतदान झाले. मतदानात सुशिक्षित मतदारांपेक्षा दिव्यांग मतदारच भारी पडल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यातील ८१.१६ टक्के आणि सर्वाधिक नगरपालिका क्षेत्रात ...
जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभा ...
सांगली लोकसभा मतदार संघात दि. 23 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर विधानसभा मतदार संघ निहाय सर्व ईव्हीएम मशिन्स सेन्ट्रल वेअर हाऊस येथे आणण्यात आल्या. या ईव्हीएम मशिन्स ठेवलेली स्ट्राँग रूम सील बंद करण्यात आली. ...
जनरल बिपीन रावत यांनी सैन्यदल प्रमुखाचा पदभार हाती घेतल्यानंतर महिलांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संरक्षण मंत्रालयानेही मंजुरी दिली होती. ...