मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
त्यातच नानासाहेब महाडिक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे थोरले बंधू म्हणून राहुल महाडिक यांनी एक पाऊल मागे घेत सम्राट महाडिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बाधित शाळांमध्ये प्राथमिकचे २५९७ , माध्यमिकचे ८२१८ असे एकूण १० हजार ८१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुळात या शाळांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद करून कामे करण्याची गरज आहे. ...
संबंधित कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, परंतु, अन्य मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला महावितरणच्या अधिका-यांनी त्यावेळी दिला. ...
स्वतंत्र सांगली जिल्ह्याच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. २१ नोव्हेंबर १९६० तो अस्तित्वात आला. खानापूर, वाळवा, तासगाव, जत आणि मिरज हे तालुके आणि आटपाडी, शिराळा, कवठेमहांकाळ हे तीन महाल मिळून जिल्ह्याची प्रशासकीय रचना झाली. ...
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरीच्या ट्रकची विक्री करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्याकडून पोलिसांनी एकूण पाच ट्रक हस्तगत केले आहेत. जमीर राजू शेख (रा. कोल्हापूर रोड, पत्रकारनगर) असे संशयिताचे नाव आहे. ...
बंधन बँक गृह फायनान्स लिमिटेड या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने शहराच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील एका मिळकतीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या पथकासोबत झटापट करून पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी करणाºया माजी प्राचार्यासह चौघांना पोलिसा ...
राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. ...
दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारी पहिल्यांदाच तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्यांना सुरुवात झाली. सोमवारी तब्बल २८० टन बेदाण्याची आवक झाली; तर २४० टनांची विक्री झाली. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानात शेतकरी अंकुश रामचंद्र खताळ यांच्या हिरव्या बे ...
या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले. ...